"जर कुणी म्हणत असेल की, हा वेगळा देश आहे, तर हे आक्षेपार्ह आहे. आता या देशाचे कधीही विभाजन होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता म्हणाला की, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे विभाजन करा आणि काँग्रेस पक्ष याला विरोध करत नसेल, या वक्तव्यापासून स्वत ...
Nagpur : शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते ...
२ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ७९ वा घटनादुरुस्ती कायदा, १९९९ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते. ...