क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्य ...
Information About Savitribai Phule : १९व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच भेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील ज्या अपवादात्मक स्त्री क्रांतिकारकांमध्ये होती त्यात सावित्रीबाईंचे नाव अग्रणी आहे. ...