सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून, कोयना धरणात सध्या ९३.१२ टीएमसी इतका साठा झाला आहे. तर पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरूच आहे. ...
खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष कर ...
गेल्या सहा दिवसांपासून कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज आरक्षणप्रश्नी मराठा समाजातील माता-भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...
कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर धरणात मंगळवारी सकाळपर्यंत ९२.५८ टीएमसी इतका साठा झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण झपाट्याने भरू लागले आहे. सध्या धरणात ९१.७४ टीएमसी पाणीसाठा असून, पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
बऱ्यापैकी पाऊस होऊनही पिकातून हाती फारसे काय यायचे नाही. त्याच बनगरवाडीत सध्या वॉटर कपच्या कामामुळे कुसळ उगवणारे २५० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे. ...
सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच ...