शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची ...
सातारा : ब्रिटिशकाळा पासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ् ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. ...
सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्य ...
एकसर (ता. वाई) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर चव्हाण यांनी गावातील सार्वजनिक पाण्याची स्कीम नादुरुस्त झाली असून, त्यामुळे एकसर गाव व परिसराला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. ही ...
नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. ...