ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सातारा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणा देत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ... ...
सातारा जिल्ह्यातील एका गावाच्या नामांतराची मागणी करण्यात आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा निर्णय घेतला जाईल, असे एका कार्यक्रमात सांगितले. ...