सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत. ...
सातारा : शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंबेदरे येथील शेतावर जाऊन सोयाबीन काढणीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेत शेती संस्कारांचा धडा ... ...