सांगली जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून कडेगाव, शिराळा, तासगाव, वाळवा, खानापूर तालुक्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ४१ टक्केपर्यंत, तर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर तालुक्यात ३० ते ३६ टक्के ...
पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. ...
राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...