आसिफ खान यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पूर्णा नदी पात्रात फेकल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. ...
कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समित ...
ग्रामपंचायतचा कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जो कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करेल किंवा कामचुकारपणा करील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ...
'एखाद्या वार्डात कचरा उचलला जात नसेल तर त्याचा फोटो सरपंचांच्या व्हाट्सअॅपवर पाठवा आणि 501 रुपयांचे बक्षीस मिळवा,' असे आवाहन सरपंच जीवन खराबी यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या ग्रामसभेत केले. ...
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गावपातळीवरील सरपंचपद थेठ जनतेतून निवडण्याचा कायदा लागू केल्यावर ग्रामीण भागातील काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली होती. ...
दिवसांपासून मालेगाव येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनसुद्धा पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतने सोडविला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. ...