Sarpanch: कोकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच आणि एका सदस्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेची कारवाई केली आहे. गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीत दोषी आढळल्याने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. ...
सरपंच झाल्यानंतर वर्षभरात प्रियंका तिवारी यांनी केली 'सुपर' कामगिरी; उत्तर प्रदेशातील राजपूर गावाला 75 टक्के प्लॅस्टिकमुक्त करुन पटकावला राज्यपुरस्कार. ...
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...