Sanjay Raut News: सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल या काँग्रेसमधील निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आम्ही किती जागा लढू, तुम्ही किती जागा लढणार, याचा निर्णय़ हा दिल्लीमध ...
कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे असं काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले. ...
Sanjay Nirupam : महाराष्ट्रातील कायद्यांमधील काही दोषपूर्ण त्रुटींमुळे आणि वेगळी आडनावे असल्याने या उत्तर भारतीय ओबीसी समाजाच्या नागरिकांना आजपर्यंत ओबीसींचा दर्जा दिला गेला नाही ...
ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक जागा सोडण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. ...