भाजपा सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. जातीय सलोखा व सामाजिक ऐक्यासाठी पक्षातर्फे सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाने दिली आहे. ...
भाजपा सरकारने अनावश्यक करांच्या नावाखाली सामान्य जनतेवर इंधन दरवाढ लादली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून जनतेची पिळवणूक थांबवा अन्यथा जनता भाजपाला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिल ...
मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा रिलायन्सने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दिला आहे. ...
गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला ...
भाजप सरकारने सामान्य जनतेवर लादलेल्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस च्या दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील २१ रेल्वे स्थानकांवर जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे. ...
अन्यथा आपण हे मान्य करावे की आपण फक्त त्यावेळेस लोकांची दिशाभूल करण्यासाठीच असे वक्तव्य केले होते आणि आपण मुंबईतील संपूर्ण जनतेची जाहीररीत्या माफी मागावी. ...