उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ...
अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना ... ...
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा मुंबई आणि परप्रांतीयांचा मुद्दा चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय लोक मुंबई चालवितात, त्यांनी मनात आणले तर मुंबई ठप्प होईल, या निरुपमांच्या विधानावर शिवसेना आणि मनसेने सोमवारी जोरदार आगपाखड ...
बिहारी मजुराने चिमुकलीवर केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांमध्ये पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. ...
"उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल," असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...