हजारो वर्षे पुरणारी अणुऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. वाढत्या लोकसंख्येला तिची प्रचंड आवश्यकता आहे. त्यामुळे अणुप्रकल्पांंविषयीचे गैरसमज सोडून अणुसंशोधन व्हायला हवे. त्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यां ...
तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील त्या वादग्रस्त महिला कर्मचाऱ्याविरोधात बचत गटातील महिलांच्या लेखी तक्रारी होत्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा अहवाल आल्यामुळे, तिला मंगळवार, दि. १४ पासून सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. ...
हा परिसर निर्जन असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुचाकीचे अवशेष विखरून पडले होते. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वस्तीवरील ग्रामस्थांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी तासगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. ...
महापौर संगीता खोत यांनी पुलाच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त घरकुल देण्याची घोषणा केली होती. येत्या २० रोजीच्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होऊन त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. ...
तुती लागवडीसाठी लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. 21 जानेवारी 2020 पर्यंत महारेशीम अभियान-2020 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दिनांक 21 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे. ...
डॉ. भोजे यांनी यावेळी भारतातील अणुसंशोधन व सयंत्राचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, सौरऊर्जेचा वापर वाढला तरी, अणुऊर्जेला पर्याय नाही. अमेरिकेने तिचा वापर विध्वंसासाठी केला. त्यानंतर रशियाने अणुसयंंत्र तयार केले. भारतात जैतापूरमध्ये प्रकल्पाला विरोध झाला ...
ते म्हणाले की, युवती सक्षमीकरण प्रकल्पातून सांगली जिल्ह्यातील आठवी ते अकरावीमध्ये शिकणाऱ्या ५१०० मुलींना सक्षम बनविण्यासाठी १०० वर्गात १६ ते २२ जानेवारी या कालावधित कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. ...