पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्याम ...
वाळूज येथील जनार्दनशेठ बाबर यांचा चेन्नई येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा उद्योग आहे. गावी सिध्दाप्पा बन्ने हा कामगार घराची देखभाल करतो. त्यासोबत त्याचा मुलगा बिराप्पा असतो. बाबर यांच्या बंगल्याच्या टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तोडून बिराप्पाने कपाटातील र ...
पण पुरावेळी देण्यात येणारा दैनंदिन भत्ता अजूनही मिळाला नसल्याची आठवणही करून दिली. त्याचवेळी वसंत कांबळे यांनी मात्र, मुद्द्याला हात घालत कोणीच प्रश्नावर बोलत नसल्याची खंत व्यक्त केली. ...
आता नाही, तर कधीच नाही, याच भूमिकेतून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीचा कानोसा घेण्यासाठी मतदारसंघातील गावांना थेट भेट दिली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फ ...
विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा श ...
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर. आर. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांच्यासाठी ही पहिलीच महत्त्वाची लढत आहे. मुलगा रोहित मुख्य आघाडी सांभाळत आहे. आबांचा मुलगा म्हणून मिळणारे ग्लॅमर ताकदीने वापरुन आमदारकी पुन्हा एकदा कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ...