दुष्काळ, महापूर आणि अवकाळीने संपूर्ण राज्यातील शेतकरी पिचून गेला. खरिपाचा सगळा हंगाम वाया गेला, हाती काही लागले नाही. आता ऊस गाळपासाठी गेला, तर कारखानदार एफआरपी देण्याचे नाव काढत नाहीत. या कावेबाजपणाला त्यांनी सरकारच्या कर्जमाफीची किनार जोडली आहे. एफ ...
वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठप्प असलेली चौकशी, राज्यातील सत्ताबदलानेही पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या आरोपपत्रात ज्या माजी संचालकांची नावे आहेत, त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांचा अधि ...
सांगली जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असतानाच, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थकांनी भाजपबरोबरच जाण्याची भूमिका घेतली आहे. रयत विकास आघाडीचे काही सदस्यही भाजपच्या गोटात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. य ...
एमआयडीसी कार्यालयात एजंटांची चलती आहे. आॅनलाईन प्रक्रियेनंतर अधिकाऱ्यांकडे आलेली फाईल तीस दिवसात निकाली काढावी लागते. पण त्या अडकवून ठेवल्या जातात. ...
हरिपूर ते कोथळीदरम्यान कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर आता या पुलाला विरोध वाढू लागला आहे. ...