सभागृहाच्या बाहेरील दरवाजासमोर आठ ते दहा पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी लक्षात न आल्याने पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी खासदारांना सभागृहात जाता येणार नाही, म्हणून अडविले. त्यावर खासदार माने यांनी त्यांची ओळख करून दिली व ‘तुम्ही लोकप्रतिनिधीं ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे. देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले आहे, आम्हाला पुरावे विचारणारे हे बाजारबुणगे कोण? ...
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जगातील एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी आराखडा तयार केला असून लवकरच कामासही सुरुवात होणार आहे. ही वास्तू निश्चितच सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणार आहे. ...
थकीत कर्जप्रकरणी जिल्ह्यातील बड्या संस्थांच्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर, अशा मालमत्तांचे फेरमूल्यांकन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत ताबा नोटीस प्रसिद्ध केल्याने बँक आॅफ ...
वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमुल्य अधिकार आहे, असे सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन अप्पर ...
सांगली जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वा ...