शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, तसेच जादा दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे निर्देश जलसंपदा म ...
कोरोनामुळे सर्वच कारखाने ऊस उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू ठेवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे ऊसतोड मजूर गावी परतल्यामुळे ऊस शिल्लक असतानाही काही कारखाने बंद करावे लागले. हुतात्मा कारखान्याने दि. २६ एप्रिलपर्यंत हंगाम कसाबसा चालू ठेवला. पण, त्यांन ...
रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात नियमित आणि मोफत उपचार घेणाºया रुग्णांना खासगी मनोरुग्णालयात उपचारासाठी जाणे व औषधोपचाराचा खर्च परवडत नाही.. यातच तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधे घेणे योग्य नसते. संबंधित रुग्णांना आवश्यक औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच ...
दरम्यान, विलगीकरण कक्षातील लोकांची दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. मृत व्यक्तीचा संपर्क अद्याप शोधला गेला नसल्याने प्रशासनाने विजयनगरच्या परिसर आवश्यक उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे ३ मेप ...
या समित्यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
येथे पाणी टंचाई असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. चौदा तलावांत मृत पाणीसाठा आहे. यामध्ये जत, तासगाव, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. २५ टक्के पाणीसाठा १५ तलावात, तर २७ तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा आहे. बावीस त ...
पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करेवाडी, कागनरी परिसरात द्राक्ष बागांची नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मागास छाटणी घेतात. या सर्व द्राक्षेबागांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसाठी घेतले जाते. एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते. बाजारात हंगाम संपत आलेला असतो ...