उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ...
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, या विभागाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने एकत्रितपणे सत्तेत आहेत. परंतु इस्लामपूर शहरात मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार राष्ट्रवादीविरोधी विकास आघाडीमध्ये आहेत. ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ...