केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे केंद्र, राज्यातील सरकारला सळो की पळो करा. ...
‘राग आणि भीक माग’ ही एक म्हण. पण याच रागातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. हरिपूर येथे दुचाकी व्यवहारातील वादातून हल्ला करून खून तर हॉटेलमधील वादातून मंगळवारी सायंकाळी झालेला तरुणाचा खून यामुळे सांगली चांगलीच हादरली. ...
रोहन नाईक राहण्यास होता. तो पेंटिंगचे काम करत होता. मंगळवारी रंगपंचमी असल्याने त्याने कामातून सुटी घेतली होती. दुपारी तो मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्याच्यात वाद झाला होता. ...
‘लोकमत’ने म्हैसाळ-नरवाड रस्त्याच्या दुर्दशेचा पंचनामा केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यात मुरूम टाकून पॅचवर्क करण्याची नामी शक्कल लढवली, मात्र खड्ड्यात टाकलेला मुरूम व पॅचवर्क काही दिवसातच निघून गेल्याने पुन्ह ...
सांगली : राज्यातील पूरपरिस्थितीवरील उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तस्तरावर स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ... ...