दररोजच्या भांडणाचा राग मनात धरून मल्लिकार्जुनने बापाच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि जमिनीवर ढकलून दिले. शिवाप्पांचे डोके भिंतीवर आपटल्याने जबर दुखापत झाली. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे केंद्र, राज्यातील सरकारला सळो की पळो करा. ...
‘राग आणि भीक माग’ ही एक म्हण. पण याच रागातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. हरिपूर येथे दुचाकी व्यवहारातील वादातून हल्ला करून खून तर हॉटेलमधील वादातून मंगळवारी सायंकाळी झालेला तरुणाचा खून यामुळे सांगली चांगलीच हादरली. ...
रोहन नाईक राहण्यास होता. तो पेंटिंगचे काम करत होता. मंगळवारी रंगपंचमी असल्याने त्याने कामातून सुटी घेतली होती. दुपारी तो मित्रांसोबत रंगपंचमी खेळत असताना एका तरुणाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्याच्यात वाद झाला होता. ...