दीड महिन्यापूर्वी हा निधी पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला होता. पण त्याचे वितरण करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने लाभार्थ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. ...
तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००५-०६ च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राची उभारणी केली. ...
शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. ...