ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राज्यात लोकांना भरकटवण्याचे काम केले जातेय. तरीही जनता अशा लोकांना ओळखते. त्यांना शांतताच हवी आहे. ही आजवरची राज्याची परंपरा असल्याने अशा लोकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. ...
त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत. ...
कोरोनाकाळात दोन वर्षे कर्मचाऱ्यांना सुटी मिळाली नव्हती. यावर्षी नियमित सुटीमध्ये दोन वर्षांतील बुडालेल्या सुट्यांचाही समावेश करून किमान १५-२० दिवसांच्या सुटीची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती; पण.. ...
सहदेव खोत पुनवत : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांच्या इतिहास विभागामार्फत कोल्हापूर , सांगली , ... ...