ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...
गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली होती. त्यांनी पेठनाक्यावर जाऊन महाडिक बंधूंशी खलबते करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते. ...
राज्याच्या वैभवात भर टाकणारी कर्मवीर ही पहिली पतसंस्था आहे. पतसंस्थांचे संचालक कोण यावर ठेवी जमतात. कर्मवीरमध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिकांकडे बघून ठेवी जमल्या आहेत. ...
कोणत्याही राज्याने एखाद्या समाजासाठी चांगले काम केले असेल, तर ते अन्य राज्यांनी स्वीकारायला हवे. त्यामुळे कर्नाटकने जर जैन समाजासाठी काही योजना आणल्या असतील, तर महाराष्ट्रही अशा योजनांबाबत कमी पडणार नाही. ...