२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे मार्फत महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन ...
लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनी मनाविरोधात लग्न करुन दिल्याने अश्विनी नाराज होती. अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली ...
हेगडे खाली पडल्याने तो मेला, असे समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. थोड्यावेळाने जखमी हेगडे उठून बसला व जखमी अवस्थेतच तो नांद्रेच्या दिशेने गेला. मात्र, तो तिथे पडला. नांद्रे येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी सांगलीच्या शास ...
यादव कुटुंबाने प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया हाताळणाऱ्या खंडागळे यांच्याशी संपर्क साधल्यावर ६ एप्रिलपर्यंत शासनाच्या नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. या प्रकाराने यादव कुटुंबीयांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ...