तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...
सरकारने अडीच वर्षांपूर्वी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान घोषित केले आहे. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. ...