पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी) व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा सशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत. ...
दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते. ...