सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये ...
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. ...