कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्यासाठी शासनाने ताकारी, टेंभू, आरफळ पाणी योजना सुरू केल्या आहेत. ...
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हज ...
इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते आहेत. सद्य:स्थितीला इस्लामपूर मतदार संघात राजकीय समीकरणांचा गोंधळ निर्माण झाल्याचेच दिसत आहे. ...
कर्जमाफी योजनेअंतर्गत शेवटच्या टप्प्यात पात्र ठरलेल्या २४ हजार शेतकऱ्यांना पुढील यादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या दोन दिवसांत नवी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
सांगली महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग च ...
भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. ...
सांगली जिल्ह्यात बारावीचे संख नंबर एक आणि दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर कॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व केंद्रे कुप्रसिध्द, तर बारावीचे शिराळा उपद्रवी आणि दहावीची पाच परीक्षा केंदे्र उपद्रवी म्हणून जाहीर केली आहेत. ...