सांगली जिल्ह्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आहे. जिल्ह्यात व राज्यात विरोधकांचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय आता जनतेसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही, ...
दि सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे प्रमाण, विरोधी आवाज क्षीण झाल्याने घटल्याचे दिसून आले. मंजुरीच्या घोषणांमध्ये विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना संपविण्यात आले. सोसायटीच्या मुख्य इमारतीवरील रंगरंगोटीसाठी केलेल्या ४३ ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. ...
सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा वर्षावरील १९१ बसेस असून, या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, य ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इतर उपक्रमांबाबत ‘आयएमए’ सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजितसिंह जाधव यांच्याशी केलेली बातचित . ...
गेली २७ वर्षे आटपाडीत पाणी संघर्ष परिषद होत आहे. तिसरी पिढी चळवळीत सहभागी झाली तरीही, आताच्या चौथ्या पिढीला चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...