आधुनिक युगात होत असलेली प्रश्नांची घुसमट सोडविण्यासाठी निसर्गाची जपणूक करण्याचा सुंदर मार्ग नाही, असा संदेश देताना सामाजिक वाटेवरून सांगलीच्या सह्याद्री ट्रेकर्स या ग्रुपच्या सदस्यांनी सांगली ते जगन्नाथपुरी अशी सोळाशे किलोमिटरची सायकलभ्रमंती केली. ...
सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार बोगस आहेत म्हणून कामगारांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी विश्रामबाग येथील कामगार कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेमार्फत निदर्शने करण्यात आली. ...
सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस ...
बहुप्रतीक्षित हरिपूर-कोथळी व आयर्विनच्या पर्यायी पुलाच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. दोन्ही पुलांसाठी ४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहे ...
जतसारख्या वैराण माळरानावरील शहराजवळ कृष्णामाईचे पाणी येते, तेव्हा त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो; पण हे पाणी आणण्याच्या प्रक्रियेची गती फार संथ आहे. या योजना पूर्ण होण्याची वाट पाहत एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे काही बरोबर नाही. या गतीने विक ...
मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी प ...
कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमाली ...