दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना एकापाठोपाठ उलट्या आणि जुलाब होऊ लागले. एकाचवेळी गावातील सुमारे ६० जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोहित्यांचे वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंचणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...
आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्य ...
गेल्या आठवडाभरात पावसाने सुमारे दोन हजार कोटींचे द्राक्षबागांचे नुकसान होऊनदेखील, या अटींमुळे द्राक्षबागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळे कोट्यवधींची नुकसानी आणि पीक विमा कुचकामी, अशी अवस्था आहे. ...
जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादनही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. ...
शिवसेनेचे उल्हास पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधील काही नेत्यांनी थेट विरोध केला होता. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांतील झालेला हा वाद थेट ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचला होता. मात्र, त्याला खूप उशीर झाला होता. ...
याचा शेतकरी, व्यापारी, अडते यांना फायदा होतो. दस-यापासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे बंद ठेवून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशभरातील व्यापा-यांकडून काही रक्कम येणे बाकी पूर्ण केली जाते. ...
सुमारे एक एकर द्राक्षबागेसाठी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा घातलेला खर्च वाया गेला आहे, तर या बागेतून सरासरी चार लाख रुपयांचे उत्पन्नही गमवावे लागणार आहे. प्रत्येकवर्षी शासन आदेश काढून या विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. ...