जतसारख्या वैराण माळरानावरील शहराजवळ कृष्णामाईचे पाणी येते, तेव्हा त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो; पण हे पाणी आणण्याच्या प्रक्रियेची गती फार संथ आहे. या योजना पूर्ण होण्याची वाट पाहत एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे काही बरोबर नाही. या गतीने विक ...
मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी प ...
कोणत्याही वस्तूची आवक बाजारात वाढली की त्या वस्तूची किंमत घटते आणि आवक कमी झाली की वस्तूची किंमत वाढते, हा अर्थशास्त्राचा तेजी-मंदीचा नियम आटपाडीत अडतदार आणि व्यापाºयांनी खोटा ठरविण्याचा पराक्रम केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंब उत्पादनात कमाली ...
येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याकडून १0 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना येथील न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही ...
मार्केट यार्डात असलेली वसंतदादा सहकारी बॅँकेची इमारत बाजार समिती अवसायकाकडून विकत घेणार आहे. पणन संचालकांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. इतर राष्टयीकृत बॅँक अथवा बाजार समितीच्या ...
येथील जुनी धामणी रस्त्यावरील अमृता श्रीकांत रहाटे (वय ३०) या तरुणीवर ‘माथेफिरू’ तरुणाने अंगावर राख टाकून टोकदार शस्त्राने खुनीहल्ला केला. चांदणी चौकाजवळील ‘संजीन’ हॉस्पिटजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना ...
येथील बाजार समिती आवारातील सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडून दहा लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाºया संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (वय ४०, रा. कासेगाव, ता. वाळवा) यास रंगेहात पकडण्यात आले. ...
जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले ...