तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे. ...
आगामी विधानसभा निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढविण्यावर मी ठाम आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच या निर्णयावर एकमत झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली म्हणून वाळवा-शिराळ्यातील आघाडीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. तसे न झाल्यास आम् ...
सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुतांश गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाणी आणि स्वच्छता विभागाच्यावतीने मे महिन्यात तपासलेल्या १८२७ नमुन्यांपैकी १४७ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ...
पांडोझरी (ता. जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी ६९ झाडांची उन्हाळ्याच्या सुटीतही संवर्धन व जोपासना करीत आहेत. चिमुकल्यांची वृक्षसंवर्धन करण्याची जिद्द पाहून ...
‘ना नफा... निव्वळ तोटा’ या तत्त्वावर गेल्या वर्षभरापासून तग धरून थांबलेल्या दूध उत्पादकांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. १ जूनपासून सर्व दूध संघांनी गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी २५ रुपये दर निश्चित केला आहे. ...
बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक ...
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालून अडचणीत आलेल्या पोलीस शिपाई सुनील कदम याने मामाकडून पैसे उकळण्यासाठी त्यांचा मुलगा वरदराज याच्या अपहरणाचा कट रचल्याचे तपासात ...