एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत स ...
साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन, श्रावणबाळ निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत भरीव वाढ करण्याच्या मागणीसाठी जनता (सेक्युलर) दलातर्फे मिरज ...
स्मार्ट सिटी ही संपूर्ण शहराची नाही तर एका भागाची आहे. ही योजना या सरकारची जुमलेबाजीची योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केले. सांगली येथे शहरी भागातील प्रश्नावर आयोजित सुसंवाद सभेत त्या बोलत होत्या. ...
जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या सांगली जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम केल्याने कामात गतिमानता आली, अशा शब्दात कृ ...
नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह ...
महापालिकेचा यंदाचा ७५० कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्थायी समितीकडे सादर केला. यात नव्या योजनांचा अभाव असून, शिळ्या कढीला ऊत आणला आहे. कागदपत्रांचे जतन, ई गव्हर्नन्स, कॉल सेंटर अशा काही योजनांची घोषणा झाली असली तरी, त्याचा ...