शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला ...
केवळ शांततेचा संदेश देत श्रीनगर ते कन्याकुमारी असे ३ हजार ६५८ किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा उपक्रम राजस्थानच्या सुफिया खानने सुरू केला आहे. मंगळवारी सांगलीत तिचे शहीद अशोक कामटे ...
मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात ...
ग्रामीण दुर्गम भागामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची प्रॅक्टीस सुरू असण्याची शक्यता असून अशा ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तपासण्या कराव्यात. तसेच अशा व्यावसायिकांविरूध्द आलेल्या तक्रारींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा सूचना अप्प ...
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र देण्यात ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत ...
आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. ...
महापालिकेस मिरजेतील लक्ष्मी मार्केटमधील १६५ गाळ्यांचे केवळ ६ लाख २४ हजार रुपये वार्षिक भाडे मिळत आहे. प्रतिवर्षी सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा लक्ष्मी मार्केटच्या भाड्यात होत असल्याचा आरोप सेव्ह मिरज सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ...
पूरस्थितीत अतिरिक्त पाणी पोटात घेऊन संकटाची तीव्रता कमी करणारे नाले, ओत आता बिल्डर, व्यावसायिकांनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. बायपास रस्त्याच्या दुतर्फा असलेले व जुना बुधगाव रस्त्यावरील सर्व नाले, ओत आता विकले गेले असून, नदीचे ...