दरम्यान, विलगीकरण कक्षातील लोकांची दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. मृत व्यक्तीचा संपर्क अद्याप शोधला गेला नसल्याने प्रशासनाने विजयनगरच्या परिसर आवश्यक उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे ३ मेप ...
या समित्यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. ...
येथे पाणी टंचाई असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. चौदा तलावांत मृत पाणीसाठा आहे. यामध्ये जत, तासगाव, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. २५ टक्के पाणीसाठा १५ तलावात, तर २७ तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा आहे. बावीस त ...
पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करेवाडी, कागनरी परिसरात द्राक्ष बागांची नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मागास छाटणी घेतात. या सर्व द्राक्षेबागांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसाठी घेतले जाते. एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते. बाजारात हंगाम संपत आलेला असतो ...
वडिलांच्या मृत्यूचा असाही फायदा अहिल्यानगर परिसरातील एका तरुणाच्या वडिलांचे खासगी रुग्णालयात फेब्रुवारीमध्ये निधन झाले. त्यावेळच्या औषधोपचारांची कागदपत्रे घेऊन तो वारंवार रस्त्यावर येत होता. औषधे आणत असल्याचे सांगायचा. तो पोलिसांना गंडविण्यात काहीवेळ ...
सांगली , : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात अडकले असून ... ...