हरिपूर ते कोथळीदरम्यान कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर आता या पुलाला विरोध वाढू लागला आहे. ...
घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी या मुलींना घरी सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस वाहनातून संबंधित मुलींना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. पोलिसांकडून मुलींना थेट घरी आणून सोडल्यामुळे पालकांनी पोलिसांच्या या उ ...
सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...
काही ठिकाणी उशिरा छाटण्या घेतलेल्या डाळिंब बागांना स्थानिक बाजारपेठेत चालणारी चांगली फळधारणा झाली आहे. परंतु, सध्या ऊन, ढगाळ वातावरण आणि अनेक रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. ...
बॅँकेचे २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार व दोन अधिकारी अशा ४० जणांवर चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले असताना, अंतिम टप्प्यात ही चौकशी तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या आ ...
अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योज ...