सांगली ते हरिपूर आणि शिरोळ तालुक्यात कोथळीला जाण्यासाठी नवा सहाशे कोटींचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हरिपूरच्या नागरिकांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या पुलाचा प्रस्ताव २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या अगोदरचा आहे. महापुरा ...
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवा ...
आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची ही संकल्पना आहे. पहिली ते चौथी बालगट, पाचवी ते सातवी लहान गट, आठवी ते १० वी मोठा गट, अकरावी ते पदव्युत्तर महाविद्यालयीन गट तयार करण्यात आले आहेत. ...
३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतक-यांचे आता दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असल्याने त्याची माहिती जिल्हा बॅँकेमार्फत काढण्यात आली आहे. ९० हजारांवर शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याने जिल्'ातील संकटग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळाला ...
देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प ...