वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब ...
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ...
अंगणात रांगोळी काढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वा सातच्या सुमारास शहरातील अभिनव नगर येथे घडली. या परिसरातील एका घराबाहेर बसविलेल्या सीसीटिव्हीत हे चोरटे कैद झाल ...
चारचाकी वाहन शोरूममधील रोखपाल कक्षातून अज्ञात चोरट्याने ३ लाख १३ हजार ८१२ रूपये चोरून नेले. ही घटना १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील शिरोडे होंडाई या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये घडली. ...
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १७) संगमनेर शहरातून (तीनबत्ती चौक) जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. ...
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. ...