गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. ...
तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे. ...
जिल्ह्यातील बहुतांश भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि सरासरीपेक्षा झालेले कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तलावांतील होणारा अनधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून पाणीउपसा रोखण्यासाठी तालुकास्तर ...
गेल्या सहा महिन्यांत जिल्हा खनिकर्म विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ११० ठिकाणी धडक कारवाई केली. त्यामध्ये १ कोटी ३६ लाख १६ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करून ९ गुन्हे दाखल केले आहेत तरीही माती, मुरूम व वाळूचे उत्खनन बिनदिक्कत सुरू आहे. खनिकर्म ...
सर्वसामान्यांचे सोडा, सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या तलाठ्याला वाळू तस्कर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करतात हे कशाचे लक्षण म्हणायचे? वचक राहिला नाही वा धाक ओसरल्याचेच हे द्योतक असून, अशाने प्राण पणास लावून कोण रोखेल गौण खनिजाची चोरी? सामूहिक पातळीवर दहशत ...
रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा यु ...