यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला आहे. ...
सरकारी धोरणे, प्रदूषणाबाबत समाजाच्या जबाबदाऱ्या, जलयुक्त शिवार योजनेत मंत्र्याच्या पत्नीची ठेकेदारी आदी मुद्द्यांवर जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांची सडेतोड भूमिका ...