Sambhaji Bhide: कोणतेही कर्तृत्व नसताना देशाचे पंतप्रधान झाले. नेहरुंच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला. इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे. ...
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. ...