अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी के ...
राज्यातील अनेक ठिकाणी विजयाचे समीकरण लक्षात घेऊन तिकीट वाटप कऱण्यात आले आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीमुळे भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. ...