शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

फिल्मी : यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

फिल्मी : 'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो

फिल्मी : वचवच, माज , नखरे असं काही..; सहकुटुंब नाटक बघायला आली रिंकू! संकर्षणने सांगितला खास अनुभव

फिल्मी : सैराटनंतर मी १९ चित्रपटांना नकार दिला, कारण..., आर्चीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा

फिल्मी : 'सैराट'च्या मानधनाचं रिंकूने काय केलं?; मिळालेल्या पैशातून खरेदी केली होती 'ही' गोष्ट

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : Rinku Rajguru : आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन

फिल्मी : Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos

फिल्मी : ‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

फिल्मी : “तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं मनातलं सारं काही सांगितलं...