‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांनी या मालिकेत महत्वाच्या भूमिका पार पडल्या आहेत. त्या दोघांचीही ही पहिलीच वेब सिरीज होती. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस यांनी दिग्दर्श ...
'समांतर' या वेबशोने प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन २ ची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. ...