साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
Ramayana : नितेश तिवारीच्या रामायणमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता यशच्या मानधनासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...