सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यां ...
कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रश्नी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील आरोपाचा खुलासा करावा असे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले. ...