चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
IND vs WI T20I Series : भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. निवड समितीचे नवीन प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली या मालिकेसाठी युवा खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला गेला. ...
IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराला बाहेर बसवण्यात आले. भारतीय संघ १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंडीज मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे आणि या मालिकेपासून भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद ...