वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत. ...
Rojgar Hami Yojana ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. ...
Gharkul Anudan Yojana बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
MGNREGA Wages : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत विविध कामांना प्रोत्साहन मिळत आहे. या योजनेत विविध प्रकारची कामे केली जातात. जाणून घेऊयात मजुरी द ...
बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्व रेशन दुकानांवर मिनी बैंक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. ...
दानापूर येथील रमेशरावांनी मागील अकरा वर्षात त्यांनी गावरान आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, सीताफळ, जांब, बोर, आवळा, बेल, कडूनिंब अशा विविध झाडांच्या बियांपासून स्वखर्चाने ४५ हजार रोपे तयार करून त्यांचे मोफत वाटप केले आहे. ...
Rashtriy Kutumb Labh Yojana : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री, पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. ...