गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बंधनकारक असलेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या आॅगस्टअखेरपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. यातच ३० शाळांमध्ये एकाह ...
वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेमध्येही साडे पाच हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ...
माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. ...
‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘सोशल मीडिया’वर ‘चमकोगिरी’देखील सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे हा निधी पूर्णपणे ...